कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु ...
सद्या हरभरा व गहू यासह कपाशी व इतर पिकांना ओलीत करण्यासाठी बोरधरणाचे पाणी वितरीकांद्वारे सोडण्यात आले आहे. या वितरीका नियमीत साफ करण्याची व पाण्याचे नियोजन करण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे;पण त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुंबकर्णी झोपेत आहे. प ...
नयी तालिम समितीच्या शांती भवनामध्ये जलसंपदा विभाग, जलसाक्षरता केंद्र, यशदा पुणे अंतर्गत राज्यस्तरीय जलसाक्षरता कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दिलीप कुलकर्णी, मोहन हिराबाई हिरालाल, यशदाचे कार्यकारी संचाल ...
नवनव्या सुविधा, तंत्रज्ञानामुळे एसटी महामंडळ हायटेक होत आहे. आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅमरची सुविधा, ड्रायव्हर अॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन यासोबतच दिल्लीत घडलेल्या ...
राधिका रेस्टॉरेंट प्रमुख मार्गालगत असून पार्किंग सुविधा नसल्याने येथे येणाऱ्या ग्राहकांना चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलिस आदिती मेडिकल परिसरात असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कधीही य ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा एक मुखी ठराव पारीत करण्यात आला. ...
प्रारंभी अनेक दिवसांपासून रखडलेल्या पवनार ते महाकाळ या पांदणरस्त्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांची बैठक बोलावली. दुसºया दिवशी तहसीलदार प्रीती डुडुलकर, मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मार्किंग करून अडीच किलोमीटरचा पांदण रस्ता मोकळा करण ...
निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार् ...