शुभारंभ प्रसंगी बोलताना सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे. पण माल विकायचा नाही. तसेच माल साठवणुकीकरिता घरी जागेचा अभाव आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले धान्य शेतमाल वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवूक केल्यास दर मालाचे बाजारा ...
पालिकेतील सफाई कामगार, घंटागाडी चालक डम्पिंगमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणाºया कंत्राटी कामगारांना किमान वेतन आयोगाप्रमाणे १३ ते १४ हजार वेतन असताना केवळ सात सहा ते सात हजार वेतन दिले जाते. नियमाप्रमाणे २६ दिवस कामाचे असताना धमकावून ३० दिवस काम करून घ ...
जिल्ह्यात खरिपाचा ४ लाख ५ हजार ६२८.०३ हेक्टरवर पेरा होता. रबीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बँकांकडून रबीचेही नियोजन केले जात असून बँकांकडून निधी राखीव ठेवला जातो. खरीप आणि रबी हंगामात बँकांन ...
जिल्हाधिकारी वर्धा यांच्या २२ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार विशेष सभेचे आयोजन येथील नगर पंचायत मध्ये करण्यात आले होते. नगर पंचायतमधील स्थायी समिती, बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य व नियोजन आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती ...
खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच ...
उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्य ...
परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत ...
यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे. ...
सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नगरपालिका व ग्रामपंचायतच्यावतीने घेण्यात येणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर कमी करण्याची तरतूद असतानाही संबंधित ... ...