सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्य ...
कोरोना आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात दरदिवशी कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढतीवर आहे. शासनाच्या वतीने यावर आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचेही याला सहकार्य मिळत आहे. परंतु, दारूविक्रेते याला अपवाद ठरत असल्याचे द ...
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागातदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांसह मजूरवर्गाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये व आठवडी बाज ...
कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ५४ व्यक्तींची रविवारपर्यं ...
जिल्ह्यातील वर्धा, देवळी, सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी (शहीद), कारंजा या तालुक्यांमध्ये नागरिकांनी आपल्या घरीच राहून ‘जनता कर्फ्यु’ ला सहकार्य केले. या बंदच्या अनुषंगाने गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन यासह तालुकास्तरावरील पोलीस व ...
जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने खासगी व राज्य परिवहन महामंडळाची बससेवा रविवारी बंद ठेवण्यात आली होती. शिवाय रेल्वेची प्रवास सेवा बंद होती. त्यामुळे खासगी बसेस रस्त्याच्या कडेला तर रापमची लालपरी आगारात जमा होती. शिवाय बसस्थानक निर्मनुष्य होती. रविवारी प् ...
बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते. ...
रेल्वे धावत असताना, तिच्या एका बोगीचे ब्रेक जाम होऊन आग लागल्याचे दुसऱ्या एका रेल्वेच्या चालकाच्या ध्यानात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून संभाव्य दुर्घटना टाळली. ...
महाकाळी येथील धाम प्रकल्पातून धामनदीद्वारे वाहणाऱ्या पाण्यातूनच पात्रा लगतच्या काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावद, मजरा, कामठी, खैरी, आंजी (मोठी), डोरली, धुळवा, सुकळी व खेरडा या गावांसह वर्धाशहर व लगतच्या १४ गावांना दररोज पाणी पुरवठा होत आहे. ...