देऊरवाडा येथील पोलीस तपासणी नाक्यावर फौजदार तावडे आणि त्यांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे देउरवाडा आणि तळेगांव पोलिसांची अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेली चेकपोस्टची सात जिल्ह्याच्या पार ख्याती पोहचली आहे. कारण या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी ...
वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार ...
महावितरणचे कर्मचारी बुधवारी परतल्यावर त्यातील सात कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी, आंजी (मोठी), पिपरी (मेघे) ...
हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यां ...
यंदा गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नववधूंना यंदा गुरूपौर्णिमेला आपल्या माहेरी येता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
खरीप हंगाम २०१९-२० या कालावधीत वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती कापसाचे उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा यंदा अंदाज चुकला. त्यातच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही दिवस कापूस खरेदी केंद्रही बंद होते. परंतु, नंतर शेतकऱ्यांची समस्या लक्ष ...
बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीमध्ये वर्ध्यातील ८० कर्मचारी कार्यरत आहेत. १ जुलै २०२० पासून संबंधित कंपनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, सीमाबदीमुळे कंपनीची बससेवा बंद आहे. कंपनीच्या बस ...
हल्ली मुले-मुली खत द्यायचे काम सांभाळत आहे. यासाठी फारच फार १०० रू. खर्च यायचा; पण आता २०० रू. प्रती बॅग मजुरी घेत असल्यामुळे खत देण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बॅग प्रमाणे मजुरी असल्यामुळे खतेही वाजवीपेक्षा जास्त लागत आहेत. कारण जास्त ...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधिक उपायोजना केल्या जात आहे. त्यानुसारच २३ मार्चपासून तिन्ही उपविभागामध्ये ३६ पथकाव्दारे कारवाईला सुरुवात करण्यात आली असून अद्यापही कायम आहे. आतापर्यंत ३८ लाख १ हजार २६९ र ...