शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरा ...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता अटी, शर्थींवर तसेच नियमांचे पालन करूनच दुकाने उघडण्याची परवानगी ...
रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्तरातून केले जात आहे. वर्धा लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प् ...
राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असतानाच वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयामध्ये २ फेब्रुवारीला बिजींग येथून १३ विद्यार्थीनी आल्यात. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांना विद्यापीठाच्या वसतीगृहातच १४ ...
मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी म्हाताऱ्या आईला छाती दुखते असे सांगितले. त्यामुळे त्यांना आईने लिंबूपाणी दिले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे शवविच्छेदन करुन कोरोना चाचणी करावी तसेच अहवाल प्राप्त ह ...
तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळ ...