जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक ...
तुमच्या गुगल पे आणि फोन पे अॅपवर तुम्हाला काही पैसे बोनस मिळाल्याचा मेसेज करून बोनस अपडेट करायचा असल्याचे सांगण्यात येते. कस्टमर केअरकडून फोन येतो, आणि तुम्हाला बोनस म्हणून मिळालेली रक्कम आधी भरून त्यानंतरच तुम्हाला बोनसची रक्कम मिळेल, असे आमिष दिल् ...
जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण ...
मारोती काळपांडे असे या गरीब दिव्यांग व्यक्तीचे नाव. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून तो पडक्या घरात राहतो. त्याला पत्नी मुले-मुली असून संपूर्ण कुटुंब कुपोषित आहे. अपंगत्वामुळे मारोतीकडून कोणतेही काम होत नाही. तरीही तो कसाबसा शंभर रुपये रोजाने गाई-शेळ्य ...
विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योज ...
१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे म ...
वनविभागाला वन कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामाला जुना सर्व्हे क्र. १०५ (ख) व नीन सर्व्हे क्र. १७८ प्रमाणे आराजी १.२१ हे.आर. जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने सर्व परिसीमा ओलांडत तब्बल ३ हेक्टर जागेवर अनधिकृतरीत्या कब्जा ...
जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे तसेच प्रवास करणाºयांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºयांना गृह विलगीकरणात किंवा संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. सध्या कोरोनाची अनेकांना लक्षणे दिसत नसून प्रत्येकाची चाचण ...
पोलीस सूत्रानुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदणी (दिंदोडा) येथील एका महिलेचा राजस्थान येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीशी सुमारे १५ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर हे दाम्पत्य मदणी (दिंदोडा) येथेच वास्तव्याला असताना त्यांच्या घरी गोंड ...