वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी सकाळी लसीकरण मोहीम सुरू होती; परंतु दुपारी १२ वाजताच्या सुमारास लस संपल्याने अनेक लाभार्थ्यांना परत जावे लागले, तर शनिवारी रेल्वे रुग्णालय, तारफैल येथील नागरी रुग्णालय, पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालय, ह ...
जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात. १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथील एका महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने ‘अॅक्शन मोड’वर कामाला गती दिली. महसूल विभाग, आरोग् ...
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४९५ इतकी रेकॉर्ड ब्रेक नवीन कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली. मागील आठ दिवसांत जिल्ह्यात २ हजार ६५४ नवीन कोविड बाधितांची भर पडली असली तरी याच आठ दि ...
दारोडा टोल नाक्याजवळ दोन व्यक्ती दुचाकीने फिरताना दिसून आले. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे सात मोबाईल मिळून आले. त्यांनी शेख साखी जहांगीर बाशा (३३) रा. गंगानगर आणि मोहम्मद शब्बर मोह ...
जिल्ह्यात लसीकरणाचे पात्र लाभार्थी वाढताना दिसताच लसीकरण केंद्रही वाढविण्यात आली आहेत. बारा केंद्रांपासून सुरुवात होऊन सध्या ८१ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. येथे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जा ...
कंपनीच्या कापड विभागात अचानक आग लागल्याचे लक्षात येताच सुरुवातीला कामगारांनी उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने कामगारांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, आग लागल्य ...
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य यंत्रणेच्या अडचणीत भर पडली आहे. कोविड मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धच असल्याचे आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या डेथ ऑडिटमध्ये पुढे आले आहे. त्यामुळे वयाची साठी पार केलेल्यांनी ...
रविवारी दुपारी ३.२० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली असता या ठिकाणी एकूण आठ कोविड बाधित असल्याचे सांगण्यात आले. या आठ रुग्णांपैकी ऑक्सिजन रुग्ण खाटांवर तीन तर साध्या रुग्ण खाटांवर पाच कोविड ...
देवळी तालुक्यातील तांभा (येंडे) येथील शेतकरी श्रीकांत वाघाडे यांनी पाव एकरात कांदा पिकाची लागवड केली. या पिकाला कुठलेही रासायनिक खत न देता त्याची योग्य पद्धतीने निगा राखण्यात आल्याने पीकही बऱ्यापैकी बहरले. शेतकरी श्रीकांत यांनी कांदा पिकाला खत म्हणू ...