पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..... ...
नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते. ...
येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग यांनी नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून ५ आॅक्टोबरला आत्महत्या केली. यानंतर सदर शेतकरी कुटुंब दोन दिवस उपाशी होते. ...