शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बाहेर फिराल तर फटके खाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:00 AM

राज्यात कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली तर देशत पाचशे पेक्षा अधीक्ष रुग्ण झाले आहेत. त्यामुळे भारतासह राज्यातील स्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून कलम १४४ संचारबंदी लागू केली. परिस्थिती गंभीर होत असताना शहरात काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षितपणा : किराणा, भाजीपाला खरेदीसाठी अधिकचा जमाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी करण्यात आली असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. यास्थितीत आरोग्य, अन्नपदार्थ तसेच भाजीपाला औषधे विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, याच गोष्टींचे कारणे दाखवत जिल्हाभरात कायद्याचे उल्लंघन होत आहे. दरम्यान नागरिकांनी जमावबंदी आदेशाचे पालन करावे, अन्यथा बाहेर विनाकारण फिरताना दिसल्यास पोलिसांचे फटके बसतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली तर देशत पाचशे पेक्षा अधीक्ष रुग्ण झाले आहेत. त्यामुळे भारतासह राज्यातील स्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून कलम १४४ संचारबंदी लागू केली. परिस्थिती गंभीर होत असताना शहरात काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.वर्धेकरांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. मात्र, दुसऱ्या दिवसापासून विनाकारण गर्दी करणाऱ्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. वर्ध्यातील पावडेचौक, आर्वीनाका, शिवाजी चौक ते बजाज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरुन दुचाकीस्वार विनाकारण फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.कारवाईसाठी पोलिसांची नाकाबंदीविनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी केली आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहन चालकांना हटकून फिरण्याचे कारण विचारले जात आहे. यात अनेकजण काहीही कारण नसताना फिरताना दिसल्यास त्यांना प्रसादही देण्यात येत आहे.विक्रेत्यांकडून काळजीची पूर्व व्यवस्था नाहीकिराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते फळ विक्रेत्यांची दुकाने सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. परवानगी मिळाली असली तरी विक्रेत्यांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. कोणत्याही विक्रेत्याच्या हातात ग्लब्स नाही. तोंडाला मास्क नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर उपलब्ध नाही अशी स्थिती बाजारात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस