शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने साडेतीन एकरातील सोयाबीनवर चालविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला.

ठळक मुद्देसोयाबीन कुजले, कपाशीला बोंडच नाही : कारंजा तालुक्यातील गवंडी येथील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. त्यात परतीच्या पावसानेही चांगला दणका दिल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन शेतातच कुजले. कपाशीचीही जोमाने वाढ झाली पण; बोंड नगण्यच. त्यामुळे नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र २८ जुलै रोजी तालुक्यात १०३ पावसाची नोंद असतानाही कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झालीच नसल्याचा कांगावा करीत तालुका प्रशासनानेही दुर्लक्ष केले. परिणामी, हतबल झालेल्या गवंडी येथील एका शेतकºयाने साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटाव्हेटर चालविले. तर दुसऱ्या शेतकऱ्याने कपाशीच उपटून टाकल्याच वास्तव पुढे आलं आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला. डोेळ्यादेखत मेहनतीने फुलविल्या पिकावर रोटाव्हेटर चालविताना पापण्याआड पाणी तरळत होते. हीच परिस्थिती कपाशीचीही झाली आहे. कपाशी दुरुन उंच आणि हिरवीगार दिसत असली तरी आत गेल्यानंतर मोजकेच बोंड दिसत असल्याने कपाशीच्या उत्पादनाचाही भरवसा राहिला नाही. म्हणून काही शेतकऱ्यांनी आता पऱ्हाटी उपटण्याचाही निर्णय घेतला आहे. तालुक्यात अतिवृष्टी असतानाही प्रशासनाने पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी देविदास घागरे, घनश्याम बारंगे व पिंटू डोबे आदी शेतकºयांनी केली आहे.जिल्ह्याला मिळाले ४० लाखऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, जमिन महसुलात सूट, शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी आदी विविध सवलती देण्याच्या उद्देशाने शासनाकडून वर्धा जिल्ह्याला ४० लाख २५ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. विशेषत: प्रत्यक्षात नुकसान जास्त असल्याची वास्तव परिस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी