शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला सारे प्रश्न सोडविल्याचा दावा करता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 2:49 PM

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने एक दिवसांची तर केंद्रात ५२ वर्ष सत्ता भोगली. परंतु, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रभावी कामच केले नसल्याने त्यांना सध्या सारे प्रश्न सोडविल्याचा दावाच करता येत नाही.

ठळक मुद्देकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने एक दिवसांची तर केंद्रात ५२ वर्ष सत्ता भोगली. नाचता येईना अंगण वाकडे अशी गत सध्या सर्वात जास्त सत्ता भोगणाऱ्यांची झाली आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.मुनगंटीवार हे खरीप हंगाम आढावा बैठकीच्या निमित्ताने वर्धा येथे आले होते.

वर्धा - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने एक दिवसांची तर केंद्रात ५२ वर्ष सत्ता भोगली. परंतु, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रभावी कामच केले नसल्याने त्यांना सध्या सारे प्रश्न सोडविल्याचा दावाच करता येत नाही. नाचता येईना अंगण वाकडे अशी गत सध्या सर्वात जास्त सत्ता भोगणाऱ्यांची झाली आहे, अशी टीका राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी वर्ध्यामध्ये केली.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, धुल थी चेहरेपे पर आईना साफ करते रहे. इतकेच नव्हे तर निवडणूक जिंकता येईना; पण ईव्हीएमला दोष देत राहिले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने १ दिवस सत्ता भोगली. तर ५२ वर्ष केंद्राची सत्ता भोगली. मात्र, निवडणुकांमध्ये पराजय होताच ईव्हीएमला दोष दिल्या जात आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात जास्त सत्ता भोगणाऱ्यांना आपण सर्व प्रश्न सोडविले असा दावाच सध्या करता येत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुनगंटीवार हे खरीप हंगाम आढावा बैठकीच्या निमित्ताने वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी ही टिका केली आहे. 

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस