शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

"उंदरांसारखी कुरकुर करतात, पण हिंमत करत नाहीत; 8 वर्षांपासून दंगल नाही"; योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:32 IST

"आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर..."

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी बरेली येथून 'स्कूल चलो अभियान' आणि विशेष संसर्गजन्य रोग नियंत्रण मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. यावेळी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत योगी म्हणाले, "ही तीच बरेली आहे जिथे २०१७ पूर्वी वर्षाला ५, ७, १० दंगली होत होत्या. गेल्या आठ वर्षांत बरेलीमध्ये एकही दंगल झाली नाही. आता बरेली चांगली झाली आहे. आता बरेलीमध्ये दंगल होत नाही. सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर काय परिणाम होतील? हे त्यांना माहिती आहे. आपल्या बाप-दाद्यांनी जे काही कमावले असेल, ते सरकार एका झटक्यात जप्त करून गरिबांमध्ये वाटून देईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले. ते म्हणाले, "आता बरेली विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचे नवे मॉडेल देत आहे. गेल्या सरकारांनी आमच्या नाथ नगरीची ओळख झुमक्याशी जोडली होती. आम्ही बरेलीला नाथ कॉरिडॉर देऊन, नाथ नगरी म्हणून ओळख देण्याचे काम केले आहे. आज बरेलीमध्ये गुंतवणूक येत आहे. येथे उद्योग उभारले जात आहेत.

यावेळी, समाजवादी पक्षाच्या प्रमुखांच्या 'गोवंशापासून दुर्गंधी येते' या विधानाचाही योगी आदित्यनाथ यांनी  समाचार घेतला. ते म्हणाले, "समाजवादी पक्षाने निराधार गोवंश दिले. गायी बेवारस सोडल्या. सपा प्रमुख म्हणतात की गोवंशापासून दुर्गंधी येते. हेच त्यांचे वास्तव आहे. ते गायी कसायांना देत होते. जेव्हा आम्ही कसायांना नरकाच्या प्रवासावर पाठवले, तेव्हा यांना त्रास झाला. त्याचे सर्व कसाई मित्र नरकात गेले आहेत, ही त्यांची समस्या आहे.

जेव्हा गायींचे संरक्षण करणे आव्हान होते, तेव्हा येथील भूमीपुत्र आमला येथील आमदाराने निराधार गायींसाठी ७७०० हून अधिक निवारागृहे सुरू केली. राज्य सरकार स्वतः तेथील १४ लाखांहून अधिक गुरांची काळजी घेत आहे. आम्ही काही शेतकऱ्यांना दिल्या आहेत. आपणही पाळा. एका गायीसाठी सरकार १५०० रुपये देते. गायींची सेवा करून पुण्य मिळवा आणि सरकारी अनुदानही मिळवा.  

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी