जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमा ...
जळगाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन ...
जळगाव : शहरातील विविध भागातील रिक्षा थांब्यावर रिक्षा थांबत नसल्याचे चित्र असताना अजिंठा चौफुलीवर तर चारही बाजू रिक्षांनी व्यापल्या गेल्यामुळे येथे बेशिस्तीचा कळस गाठल्याचे दिसून येते. यामध्ये येथे इतर खाजगी वाहनांचीही भर पडून वाहतुकीची कोंडी होण्यास ...
आकोट: खंडवा मीटरगेज मार्गावरील अकोला-महू रेल्वे गाडीकरिता आरक्षित कोचचे भाडे वसूल करण्यात येत असून, प्रवाशांना प्रवास मात्र जनरल डब्यातून करावा लागत आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत आकोट येथील दिलीप जेस्वाणी यांनी तक्रार नोंदवि ...
ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आ ...
पुणे : प्रवाशांकडून रेल्वे गाड्यांमधून बाहेर फेकल्या जाणार्या कचर्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्या सर्व एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यात इको फे्रंडली पिशव्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पिशव ...