गोवर-रुबेला लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही महिती दिल ...
जिल्हा परिषदेला कोटीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या विश्रामगृहांच्या व्यवहारात आडवा पाय घालणारे काही सदस्य मालिकांच्या शुटिंगमधून मिळणाºया हजारांच्या रकमेसाठी मात्र पायघड्या घालत आहेत. उत्पन्न वाढावे, स्वनिधी वाढावा यासाठी गळे काढायचे आणि विश्रामगृहामध्ये ...
जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला. ...
राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महसूल जवळ असलेल्या ग्रामीण भागातील घर परवानगी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा ग्रामविकास विभागाकडे दिल्या.त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असताना शासनाने धूळफेक केल्याचे पुढे येत आहे. ...
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झा ...
केमिकल्स कंपन्यांमधील भंगार,ड्रम कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल्स ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल्स बोरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे बोरिंगचे पाणी केमिकल्स मिश्रित झाले. या विषारी ...
राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भ ...