गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी रोष प्रकट करून स्थायी समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यात अखर्चित निधी, निधी खर्चाचे नियोजन न करणे, महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना न र ...
भाजप निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सर्व गटात आणि गणात पक्ष सक्षम उमेदवार देणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ...
नांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे. ...
जिल्हा परिषदेने २१ लाख रुपयांची तरतूद करून सर्व ५८ सदस्यांना टॅब वाटले होते. यातील ३० सदस्यांनी टॅब जि.प.ला परत केला. मात्र २८ सदस्याकडे अजूनही टॅब असल्याचे सांगण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शुक्रवारी ३७९ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. एक रुपयाही खर्च न करता लहान- मोठ्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हे बंधारे तयार केल्याने होणारा पाण्याचा साठा भविष्यात अडचणीच्या काळात कामी येणार आहे. ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली, तीत चर्चेअंती आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. ...
महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच जुन्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कामाला स्थगिती दिली आहे. यात जिल्हा परिषदेंतर्गत गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (२५१५-१२३८) या हेड सह ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचा समावेश आहे ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवरून चांगलीच गाजली. जिल्ह्यातील १७ पाणी योजनांचे काम ठप्प, सौरउर्जेवर बसवलेले पंप, कंत्राटदाराने परत न केलेल्या सौर उर्जा बॅटऱ्या आणि शिंगणापूर निवासी शाळेतील शिक्षकाव ...