दिवसेंदिवस जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारताच्या तुलनेत इतर देशांची स्थिती महाभयंकर आणि विदारक आहे. त्यामुळे अशी परिस्थिती भारतावर येवू नये, यासाठी सरकारकडून विविध उपयोजना सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही ग्रामीण भागातील नागरिका ...
नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ... ...
जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश पारित करुन शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विनाकारण येणाऱ्यां ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा त्याच बरोबर मुलभूत सुविधा पोहोचविणे सुखकर व्हावे ...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. त्यात गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपासूनच शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ...
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेसंबंधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याध्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ...