जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वांगीण भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शाळांसह विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढविण्याकरिता ‘आदर्श शाळा’ हा उपक्रम शासनाने हाती घेतला. प्रत्येक तालुक्यातील एक शाळा शासनस्तरावर निवडण्यात आली. यामध्ये वर्धा जिल ...