सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Navgrahanchi Kundali Katha: पृथ्वीवरून उघड्या डोळ्याने दिसणाऱ्या मंगळ ग्रहाचा कुंडलीतील प्रभाव अतिशय महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. जाणून घ्या... ...
अनेक वर्षांनी जुळून येत असलेल्या या त्रिग्रही योगामुळे नोकरी, व्यवसाय यांमध्ये यश, प्रगतीसह उत्तम फायदा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. लकी ८ राशी कोणत्या आहेत? जाणून घ्या... ...
Budha Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही ग्रहाचा अस्त आणि उदय होण्याचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला व्यापार आणि वाणीचा कारक मानले जाते. बुधाच्या प्रभावाने काही राशींना या आठवड्यात भरघोस लाभ होईल अशी ...