महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कॉँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...
राजद आणि काँग्रेसची सरकारे असताना बिहारमध्ये गुन्हेगारी वाढली. त्यांच्यामुळे बिहार साक्षरतेच्या बाबतीत मागे ढकलले गेले, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ...
"ज्या बिहारने नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश प्रसारित केला, त्याच बिहारला काँग्रेस-राजद आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेकडे ढकलले. आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमीला या पक्षांनी जातीयवाद आणि माफियागिरीने कलंकित केले." ...