Yavatmal : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे थांबलेले काम पुन्हा सुरू झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यातील ९५ गावातील नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी शनिवारी (२९ नोव्हेंबर) खड ...
Nagpur : विदर्भामध्ये १६ लाख ८६ हजार ४८५ हेक्टर शेतजमिनीवर कापूस लागवड करण्यात आली असून, त्यातून उत्पादित होणारा कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण ५५७ केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु, भारतीय कापूस महामंडळाने आतापर्यंत केवळ ८९ केंद्रे सुरू केली आहेत. ...
Wardha : लातूरच्या कंत्राटदाराने शरद परिसरातील एका ऊसतोड मजुराच्या जबाबदारीवर २० जोडपे मजूर देण्याचा करार केला. कंत्राटदाराने यासाठी नऊ लाख रुपये मजुरांना इसार म्हणूनही दिले. ...
Wardha : मागील काही वर्षापासून वर्धा ते यवतमाळ या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. एक ते दीड वर्षापूर्वी वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे; पण, या रेल्वेरुळादरम्यान नागपूर ते यवतमाळ महामार्ग येत असल्याने या महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम ...