राजूरा (वाशिम) : येथून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या पांगराबंदी या गावालगतच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व सामाजिक संस्थांच्या चमूने तब्बल सहा ते सात तास अथक परिश्रम घेतले. ...
तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
वन्यजीव-प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या जळगाव येथील न्यू कॉन्झर्व्हर या सेवाभावी संस्थेचे चेअरमन व माजी मानद वन्यजीव रक्षक अभय प्र. उजागरे या दुर्मीळ झालेल्या रान गव्याबद्दल लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत... ...
मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्य ...
चांदवड - येथील वनविभाग व हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे तालुक्यातील गोहरणच्या वनविभागात मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. ...
खत प्रकल्पाच्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची वाढती संख्या आणि राखीव वनक्षेत्राचा नैसर्गिक अधिवास यामुळे हे बिबट्याचे पसंतीचे ठिकाण बनले असावे. त्यामुळे या भागात वावरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बिबट्याचे जीवशास्त्र आणि बिबट-मानव संघर्ष टा ...