विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. ...
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात. ...
गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील ४६ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल १७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले ...