Mahabaleshwar Hill Station Garbage Satara- स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचा कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या ओल्या कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकही गाई खात असल्याने त्य ...
रेल्वेचा वेग दिवसा प्रती तास ५० किमी तर रात्री प्रती तास ४० किमी असणे बंधनकारक आहे. मात्र जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचा वेग ८० ते १०० किमी असताे आणि हाच वेग प्राणांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आराेप प्राणीमित्र अभ्यासकांकडून हाेत आहे. ...
wildlife kolhapur- गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या घरांच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व गगनबावडा ग्रामस्थांना आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश आले. ...
wildlife Water sangli-उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता पक्ष्यांना चारा व पाणी मिळावा या हेतूने एक घास चिऊताईसाठी या उपक्रमासाठी पत्र्याचे विशिष्ट रचना असलेले शंभर डबे तयार करण्याचा मानस आहे. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व गोठणगाव परिसरातील जंगलवेष्ठीत गावालगत बिबटसारखे प्राणी येत असून मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर वाढला आहे. यातूनच मानवांवर हल्ला करून कित्येकांना ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांना ठा ...
wildlife water sangli-उन्हाचा पारा वाढत असल्याच्या काळात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची कोरडी आवाहने व्हायरल होत आहेत. खटाव (ता. मिरज) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र यापुढे एक पाऊल टाकत पक्षी व झाडांसाठी पाण्या ...
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' असे संत तुकाराम यांनी म्हटले आहे. हेच महाराष्ट्र वनखात्याचे ब्रीद आहे. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. या भुमीतील प्रत्येक वृक्ष आणि जंगलाचे महत्व संतांनी त्यांच्या अभंगांद्वारे वेळोवेळी अधोरेखित केले आहे. ...