अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
दालचिनी हा भारतीय मसाल्यांमधला एक महत्त्वाचा घटक. पण तरीही बऱ्याचदा दालचिनी म्हणजेच Cinnamon चा वापर भाज्या किंवा चहा मसाला वगळता अन्य ठिकाणी फार होताना दिसत नाही. दालचिनी आरोग्यवर्धक असून पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ...
फळं खाल्ली की निश्चितच आपल्याला छान वाटतं. पण फळं कशी आणि केव्हा खायची, याचं पण एक शास्त्र असतं बरं का.. सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितली आहे, फळं खाण्याची योग्य पद्धत !! ...
डाळिंबाच्या रसरशीत, टपोऱ्या आणि गोड दाण्यांचा फायदा तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच करून घ्या. कारण डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने वजन तर कमी होतेच, पण तुमचे सौंदर्यही खुलून येते. ...
Weight loss : भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान लठ्ठविकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ...
Weight loss Tips : फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हालाही काय खावं आणि काय खाऊ नये. असा प्रश्न पडला असेल चपाती आणि भाताच्या आहारातील समावेशाबद्दल काही गोष्टी माहीत असायला हव्यात. ...
लग्न झाल्यानंतर अनेकींची तब्येत सुधरलेली दिसते. मग साहजिकच ''हं..... लग्न मानवलं हं तुला..., छान झालीये तब्येत... '' असे बहुतांश मुलींना ऐकावे लागते. काय आहे बरं हे नेमकं.. लग्न झाल्यावर वर्षभरातच अनेक जणी जाड का होतात.... ? ...