अति पाऊस झाल्यानंतर त्याच्या पुढील वर्षभरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...
India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना हा ७ मार्चपासून हिमाचल प्रदेशमधील धरमशा ...
आंबा, जांभूळ या फळांचा मोहर गळू लागला आहे, तर तयार फळे, भाजीपाल्यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने शेतकरीराजा धास्तावला आहे. ...