Wainganga-Nalganga Water Porject : विदर्भातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी व शेतीला शाश्वत पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे महत्वाचे टप्पे व लाभक्षेत्र समोर आले आहेत. या प्रकल्पामुळे सहा जिल्ह्यां ...
Isapur Dam : इसापूर धरण १०० टक्के भरले असतानाही पाणी नियोजनाची विलंबामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी अडचणीत होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे अखेर पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणीपाळीचे वेळापत्रक जाहीर केले. (Isapur Dam) ...
मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे. ...
हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...