कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत पाथर्र्डी फाटा येथील जलकुंभाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. ...
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाला १ कोटी २९ लाख ३८ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाला आहे़ त्यामुळे टंचाई निवारणाची कामे करणाऱ्या यंत्रणांची चि ...
लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. ...
जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे ...
दीड दिवसात पाणीपुरवठ्याचे नियोजन करून संपूर्ण शहराला समान पाणी दिले जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी राज्यमंत्री अतुल सावे यांना दिले होते. मनपा प्रशासन अजून पाणीपुरवठ्याचे नियोजन करीत आहे. मंगळवारपासून सिडको-हडकोसह ...