लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’ - Marathi News | Dam levels worrisome; Water crisis in all talukas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’

सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली. ...

काटेपूर्णा धरणाने गाठला तळ - Marathi News |  Katepurna Dam reached the bottom | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणाने गाठला तळ

२५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती. ...

काटेपूर्णा धरणात ३.३१ टक्केच साठा! - Marathi News | Only 3.31% reserves in Katepurna Dam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणात ३.३१ टक्केच साठा!

अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ...

पावसाचा थेंब अन् थेंब जतन करा, पाण्याचा विध्वंस रोखा - Marathi News | Save the rain drops and drops, prevent the destruction of water | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावसाचा थेंब अन् थेंब जतन करा, पाण्याचा विध्वंस रोखा

नेहमी प्रश्न विचारला जातो. जेव्हा राज्य सरकार पाणी पुरवण्याची जबाबदारी उचलत नसे, तेव्हा काय परिस्थिती असे? लोक तहानेने व्याकूळ होऊन तडफडत का? ...

परभणी : ९३ हजार ग्रामस्थांना टँकरचे पाणी - Marathi News | Parbhani: Tanker water to 90 thousand villagers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ९३ हजार ग्रामस्थांना टँकरचे पाणी

पावसाच्या लहरीपणाचा फटका जिल्हावासियांना सोसावा लागत असून, भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ९२ हजार ८६७ ग्रामस्थांना ६३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ अर्धा पावसाळा संपला असून, पाण्याचे स्त्रोत अजूनही उपलब्ध झाले नसल्याने यापुढे हे संकट आणखी गं ...

परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी - Marathi News | Parbhani: Approval of works of 34 lakhs for scarcity reduction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी

पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागाती ...

२०३० पर्यंत ४० टक्के जनतेची पाण्यासाठी मारामार; देशभरात भीषण संकट - Marathi News | By 2030, 40 percent of the population wanders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०३० पर्यंत ४० टक्के जनतेची पाण्यासाठी मारामार; देशभरात भीषण संकट

वाढती लोकसंख्या, बेभरवशाचा मान्सून, कमी पाऊस, वाढते तापमान यामुळे देशभरात भीषण संकट ...

झपाट्याने भूजल पातळी खालविल्याने नाशिकला ‘रेड अलर्ट’ - Marathi News | 'Red Alert' to Nashik due to its rapidly decreasing ground water level | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झपाट्याने भूजल पातळी खालविल्याने नाशिकला ‘रेड अलर्ट’

ग्रामीण भागात भूजल सर्वेक्षण करून बोअरवेल करण्यासाठी तरी काही नियम आहेत, परंतु शहरी भागात मात्र तसे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे अनेक सोसायटी आणि बंगल्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात कूपनलिका होत आहेत. त्यातच जल पुनर्भरणाची कोणतीही व्यवस्था गांभीर्य ...