ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित समितीकडून समाधानकारक होत नसल्याने जिल्ह्यातील २२० अपुर्ण नळ पाणीपुरवठा योजनांची कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणा ...
ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ...
जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाºया पाटण खोºयासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी झपाट्याने रिकामे झाले आहे. ...
जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी द ...
शासनाच्या जलस्वराज्य-२ अंतर्गत अर्जापूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे़ जागतिक बँकेकडून पाच कोटी अर्थसहाय्य मिळालेल्या योजनेची मुख्य जलवाहिनी जमिनीतून टाकण्यात आली. येत्या १५ दिवसात मांजरा नदीतील पाणी उपसाद्वारे चाचणी घेतली जाणार आहे़ द ...
महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो. ...