लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

जलसाठा@२५ टक्के - Marathi News | 25% of water storage in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जलसाठा@२५ टक्के

जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ...

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाºयांचा गाळ काढणार - Marathi News | To remove the sludge of the British-based bondage in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाºयांचा गाळ काढणार

नाशिक : जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधाºयातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवामित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार आठ तालुक्यांत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. बंधाºयातील गाळ काढल्यानंतर साचणाºया पाण्यात ...

खैरगावकरांची १ कि.मी.पायपीट - Marathi News | Khairgaonkar's 1 km pypit | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खैरगावकरांची १ कि.मी.पायपीट

तालुक्यातील खैरगाव (ज़) येथे विहिरी, बोअरचे पाणी संपल्याने अख्ख्या गावाला एक कि़मी़ अंतरावरून पाणी आणावे लागत आहे़ आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी टँकरची मागणी केली आहे़ ...

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे - Marathi News | 230 acquisitions for 150 villages for the reduction of water shortage in Osmanabad district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे

पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ ...

‘भूगर्भातून उपसा केलेल्या पाण्याचे पुनर्भरण गरजेचे’ - Marathi News | 'Water recharged from underground need' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘भूगर्भातून उपसा केलेल्या पाण्याचे पुनर्भरण गरजेचे’

पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. ...

समांतर जलवाहिनी योजनेचे पुनरुज्जीवन होणे अशक्य - Marathi News | It is impossible to revive the parallel water scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समांतर जलवाहिनी योजनेचे पुनरुज्जीवन होणे अशक्य

समांतर जलवाहिनी योजनेचे पुनरुज्जीवन होणे अशक्य असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सर्वसाधारण सभेत दिली. ...

आवर्तनासाठी आदिवासींचे आमरण उपोषण - Marathi News | Adivasi agitation fasting for the revolt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आवर्तनासाठी आदिवासींचे आमरण उपोषण

कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव या ...

पाण्यासाठी भटकंती : साडेसात कोटींची पाणी योजना कोरडीच - Marathi News | water scarcity in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्यासाठी भटकंती : साडेसात कोटींची पाणी योजना कोरडीच

ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांतील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपये मंजूर असून त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. ...