पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल २ कोटी २५ लाख ६९ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी ग्रामीण भागात अद्यापही कामे सुरु झाली नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील ग्रा ...
तालुक्यात अनेक गावांत पाणीप्रश्न डोकेवर काढत असून दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील १० बोअरचे अधिग्रहण केले आहे. ...
पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्या ...
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग ...
सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पो ...
तालुक्यात भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. ज्या गावात दररोज पाणी येत होते, दरवर्षी पाण्याची समस्या उद्भवूनही तिसऱ्या दिवशी नळ यायचे. यावर्षी मात्र पाच ते सहा दिवसांनंतर नळ येत आहेत. शासनाने विहिरी, बोअरवेल अधिग्रहित केल्या असल्या तरी या विहिरी आणि ...