राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे. ...
वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्या ...
तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाण ...
आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सिडको साईनगरातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरु आहे. आठवडाभरापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या साईनगर ए सेक्टरमधील नागरिकांनी शुक्रवारी सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे यांना घेराव घातला. ...
जायकवाडी धरणातील जलसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल, असा ठाम विश्वास जायकवाडीचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.... २२ मार्च रोजी एकीकडे जागतिक जल दिन साजरा झाला. अगदी त्याच दिवशी दुसरीकडे जायकवाडीची जलपातळ ...