इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली. ...
नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ ...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल ...
टंचाई काळात पाण्याचे खाजगी स्त्रोत अधिग्रहित केल्यानंतर अधिग्रहणधारकाला दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील विहीर, बोअर मालकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. ...
समुद्रपूर तालुक्यातील बोर व धाम नदी पाण्याविना ओस पडल्या आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पाण्याने पावसाने पाठ फिरवली व कित्येक दिवसांपासून कालव्याचे पाणी सोडले नसल्याने नद्या, नाले ओस पडले आहे व दुष्काळाचे चटके बसू लागले आहे. ...
तालुक्यातील आडगाव बाजार येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ५ गावांना अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने या गावातील ग्रामस्थांनी ३३ केव्ही उपकेंद्राला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले़ ही घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ...