Washim, Latest Marathi News
राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३१ ऑगस्ट रोजी सुधारणा केली असून, यापुढे शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. ...
प्रकल्पांत पुरेसे पाणी नाही, विहिरीसुद्धा आटल्याने यंदा लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी कृत्रिम तलाव व अन्य पर्यायावर भर दिला जात आहे. ...
या योजनेला ९ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
कृषी विभाग ११० गावात प्रत्येकी १०० झाडांची बाग तयार करणार आहे. ...
पीठ गिरणी मालकाचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजीघडली. ...
चवथ्या लॉटरी पद्धतीतून ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील ८३८ बालकांची निवड झाली. ...
शिवशाही बसचे फाटक दहा मिनिटे उघडलेच नाही. त्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. ...
बागायती शेती उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींना कोरडवाहू (जिरायत) शेतीवरच समाधान मानावे लागले. ...