कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. ...
भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली. ...