नावीन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चियाच्या दरातील घसरण कायम आहे. गेल्या पंधरा दिवसात चियाच्या दरात क्विंटलमागे १ हजार ३५० रुपयांची घसरण झाली आहे. ...
हळदी पाठोपाठ नाविन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चियाच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. आठवडाभरात चियाच्या दरात क्विंटलमागे १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. ...
मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गायवळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत धरणावरील तब्बल २० मोटारपंपांच्या तांब्याच्या तारांची रात्रीतून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, १६ शेतकऱ्यांना याचा फटका ...
बहुप्रतीक्षित नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पंपहाऊस आणि पाणी वितरण नलिकेचे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम येत्या २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा विभा ...
मागील पाच वर्षांत वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीत सातत्याने वाढ दिसून आली आहे. सरासरी क्षेत्र ८९ हजार हेक्टरवरून १ लाख १८ हजार हेक्टरवर पोहोचले. त्यातही शेतकऱ्यांना मुबलक सिंचन सुविधा आणि दमदार पावसाचा आधार मिळाल्यामुळे यंदा प्रत्यक्ष पेरणी जवळपास १ ...