Vermicompost : नैसर्गिक शेतीला वेग देण्यासाठी वाशिमच्या गायवळ गावाने सेंद्रिय घटक निर्मितीत आदर्श निर्माण केला आहे. जैवसंसाधन केंद्रातून तयार होणारे 'मातीचा जीत' म्हणून ओळखले जाणारे गांडूळ खत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून विक्रीचा नवा उ ...
Soybean Market Yard : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच या सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. ...
राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच अन्वेषण, संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. ...
Amravati : पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. ...
पश्चिम विदर्भातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार मोठ्या आणि ११ मध्यम प्रकल्पांमधून अजूनही विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...
Soybean Market Rate : सोयाबीनच्या दरात होत असलेल्या फरकामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्याकडे घेऊन जात आहेत. हिंगोलीतील बाजार समितीमध्ये सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे ...
Akola : हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते. ...