आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. ...
लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामप ...
कोरोना विषाणूच्या जगभरात झालेल्या फैलावामुळे सध्या जागतिक पातळीवर चीनची चौफेर कोंडी झाली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या चीनकडून आपला देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध हातखंडे वापरण्यात येत आहेत. ...
चीनने तैवान ताब्यात घेण्याच्या मनसुब्याने चीनच्या सैन्याने मोठा युद्धाभ्यास सुरु केला आहे. हा युद्धाभ्यास तब्बल ७० दिवसांचा असून समुद्राचा एक मोठा हिस्सा चीनने बंद करून टाकला आहे. आज तैवानच्या महिला राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी विक्रमी मताधिक्य ...