लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली १० मोठी आश्वासानं - Marathi News | Afghanistan Crisis kabul Taliban interact with media for first time after taking control 10 big promises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवरील ताब्यानंतर तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली 'ही' १० आश्वासनं

Afghanistan Taliban Crisis Press Conference : अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दुतावासाला नुकसान पोहोचलं जाणार नसल्याचं तालिबाननं यादरम्यान दिलं आश्वासन. पाहा काय म्हटलंय तालिबाननं. ...

कॅशनं भरलेल्या चार कार्स आणि चॉपर घेऊन अशरफ गनींचं पलायन; रशियन दुतावासानं दिली माहिती - Marathi News | Afghanistan President Ashraf Ghani fled with cars and chopper full of cash says Russian embassy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅशनं भरलेल्या चार कार्स आणि चॉपर घेऊन अशरफ गनींचं पलायन; रशियन दुतावासानं दिली माहिती

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी यानंतर सोडला होता देश. ...

Afghanistan: तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवेत, प्रवक्त्याचंच स्पष्टीकरण - Marathi News | Afghanistan: The Taliban has good relations with India, the spokesperson explained after seized Afghanistan and kabul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Afghanistan: तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवेत, प्रवक्त्याचंच स्पष्टीकरण

१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतात स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता तेव्हा तालिबानचे सैनिक काबुल ताब्यात घेत होते. अफगाणिस्तानात सध्या तणावाची परिस्थिती बनली आहे. ...

Afghanistan crisis updates: राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला; अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा - Marathi News | Afghanistan crisis live updates President Ashraf Ghani has left the country reports says tolo news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला; अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा

Afghanistan Crisis : अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती आली समोर. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तानची सूत्रं. ...

Afghanistan : राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींनी केलं देशाला संबोधित; म्हणाले, "२० वर्षांत मिळवलेलं सहजतेनं..." - Marathi News | Afghanistan Ashraf Ghani addresses nation during resignation talks afghanistan taliban latest updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींनी केलं देशाला संबोधित; म्हणाले...

Afghanistan Taliban : तालिबाननं अफगाणिस्तानमधील जवळपास ५० टक्के प्रांतीय राजधानींवर मिळवला ताबा. गुरूवारी त्यांनी देशातील दुसऱ्या, तिसऱ्या मोठ्या शहरावर केला होता हल्ला. ...

अभिमानास्पद! दोन महिला अधिकारी आता थेट वॉर फ्रंटवर! प्रथमच महिलांचा लढाऊ तुकडीत समावेश - Marathi News | Proud! Female officers for the first time on Indo Tibetan border | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिमानास्पद! दोन महिला अधिकारी आता थेट वॉर फ्रंटवर! प्रथमच महिलांचा लढाऊ तुकडीत समावेश

भारतीय महिलांनी आता यशोशिखराचा आणखी एक टप्पा सर केला असून पहिल्यांदाच दोन महिला अधिकारी इंडो- तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या लढाऊ तुकडीत सहभागी झाल्या आहेत.  ...

Kargil War: मोठा खुलासा! कारगिल युद्धावेळी इस्त्रायलची भारताला मोठी मदत; 22 वर्षांनी केले जाहीर - Marathi News | Israel In Kargil War: Israel's major aid to India during the Kargil war; told 22 years later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil War: मोठा खुलासा! कारगिल युद्धावेळी इस्त्रायलची भारताला मोठी मदत; 22 वर्षांनी केले जाहीर

Israel gave big help in Kargil War to India: पाकिस्तानने अचानक हल्ला करत कारगिल ताब्यात घेतले होते. युद्धासाठी जी तयारी लागते तेवढी नव्हती, तसेच पाकिस्तानी सैन्य उंचावर असल्याने भारतीय जवानांना लक्ष्य करणे सोपे जात होते. अशावेळी हवाई हल्ले करण्यासाठी ...

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं...  - Marathi News | Kargil Vijay Diwas what is history and reason behind kargil war know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

Kargil Vijay Diwas : कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २२ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेले दुसरे युद्धही भारताने जिंकले होते. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. ...