लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
भारतात आधार कार्ड हे ओळख प्रमाणपत्र मानले जात असले तरी आजही मतदान ओळखपत्र ही प्रत्येक भारतीयांची गरज आहे. देशाच्या नागरिकत्वाची ओळख, आणि मतदान करताना अत्यंत्य आवश्यक म्हणून ते ग्राह्य धरले जाते. ...