लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
सत्ताधारी पक्षातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्याला अनुकूल असलेले शेजारच्या प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात तर प्रतिकूल मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये ढकलल्याचा आरोप होत आहे. ...