राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे ...
मुख्यमंत्र्यांनी जिल्हयातील मोजक्याच सरपंचाशी चर्चा करुन दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचा आरोप विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वाशिम येथे १५ मे रोजी पत्रकार परिषदेत केला. ...
सरकारचे हे अपयश लपविण्यासाठीच भाजपा सरकारने दुष्काळात टँकर सुरू करण्यासाठी आखडता हात घेतला आहे, असा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा काँग्रेसच्या विदर्भ दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी केला. ...
राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे. ...
राजुरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. या घटनेविरोधात भाजपाच्या महिला मोर्चातर्फे मंगळवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. शिवाय या प्रकरणा ...
माजी आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपने खोटा प्रचार केला होता. आता जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली. त्यामुळे सत्य दडपण्यासाठी भाजपकडून पुन्हा खटाटोप सुरू आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्ट ...
जिल्ह्यातील शिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य या संदर्भात उत्तमोत्तम नियोजन जिल्हा आराखडयामध्ये करण्यात यावे. यासाठी २७ डिसेंबरला १२ तासांची मॅराथान बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण करावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वन ...