Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार सरींमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Vidarbha Weather Update : यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाचं चित्र अगदी विषम आहे. गडचिरोली, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांनी हंगामी पावसाची मर्यादा ओलांडली असली, तरी उर्वरित जिल्ह्यांत अजूनही दमदार सरींची प्रतीक्षा सुरूच आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण् ...
विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक असून, शासनाकडून धानाला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकले असले तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी मागणी वाढत आहे. ...
बुधवार सकाळ पासून वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार 'बैंटिंग' सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाया जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दि. १३ रोजी पहाटेपासूनच जोरदार पुनरागमन केले आहे. ...
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
Maharashtra Weather Update : श्रावणसऱ्या नुकत्याच कमी झाल्या, तोच राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वाढली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून आलेल्या हालचालींमुळे पुढील ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने अने ...