सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील दुर्गम गावांना भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी एका ग्रामस्थाच्या घरी जाऊन भोजन केले. ...
शहरातून लगतच्या पाच जिल्ह्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यात गुटखा पुरवठा केला जातो. यातून दररोज २५ लाखांची उलाढाल होत आहे. शहरात दोन गुटखा माफियांची जिंतूर शहरासह परिसरात ३ गोदामे आहेत. ...
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय केला असून पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे झुकते माप दिले आहे. ...
भारतीय जनता पक्षाने निवडणूकीपूर्वी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. केंद्रात अन् राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता येऊनही अद्याप वेगळे विदर्भ राज्य न दिल्याने ............ ...
स्थानिक गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गांधी जयंतीदिनी मंगळवारला स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामूहिक उपोषण करण्यात आले. ...
संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी,..... ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी मंगळवारी येथील तिरंगा चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देण्यात आला आहे. ...