Maharashtra Cold Weather Update : नववर्षाच्या स्वागताआधीच महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थंडीचा तीव्र अनुभव येत आहे. ३१ डिसेंबर रोजी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत गारठा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने ...
Nagpur : काश्मिरात ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणजेच 'चिलाई कलान'ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम म्हणजे उत्तर भारतातून गार वारे वाहून महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. ...
Cold wave in Maharashtra : उत्तरेकडून वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात कडाक्याची थंडी वाढली असून, किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. काश्मीर व उत्तर भारतातील थंडीचा थेट परिणाम लातूर जिल्ह्यावर जाणवत आहे. ...
CCI Kapus Kharedi : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत; मात्र 'कपास किसान' मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणारी नोंदणी व अत्यल्प वेळेत होणारे स्लॉट बुकिंग यामुळे ...
Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढत असून राज्यातील अनेक भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर थंडीचा कडाका अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Cold ...
Maharashtra Weather Update : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभर कडाक्याची थंडी जाणवत असून उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम आता महाराष्ट्रावरही स्पष्ट दिसून येत आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून नागरिकांना हुडहु ...