शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत. ...
राजस्थानचा जामनगर येथील नव्या लसणाची बाजारात आवक झाल्याने चारशे रुपये प्रतिकिलो असलेल्या लसणाचे दर ३०० ते ३२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तर कोथिंबीर, मेथी, पालक आदी भाज्यांच्या दरात मोठी घट झाली आहे. ...
देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत सहजपणे निर्यात करण्यासाठी निर्यातभिमुख कृषी प्रक्रिया आणि साठवणूक सुविधेसाठी डीबीएफओटी मॉडेलमधील अॅग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट प्रकल्प उभारण्याची तयारी जेएनपीएने सुरू केली आहे. ...
जेथे शक्य असेल तेथे चरच्या घरी बागेत थोडासा भाजीपाला, काही निवडक फळझाडे आणि शोभेची व फुलांची झाडे लावण्याचा प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे. आपण आपल्या परसबागेत शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यास स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या भाज्या खाताना ...