अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
Varun gandhi, Latest Marathi News
वरुण गांधींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर शेतकर्यांच्या मुद्द्यात भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर हात जोडणार नाही, थेट न्यायालयात जाणार. ...
व्हिडिओमध्ये अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधी सरकारला म्हणतात-"सरकारने शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन कायद्याचा गैरवापर करुन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास मागेपुढे पाहणार नाही." ...
भाजप नेते वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत. ...
वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे. ...
Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर खेरीमधील घटनेबद्दल भाजप खासदार वरुण गांधी बोलले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे का?' ...
वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या 80 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. ...
भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. ...