विवाहानंतर काही महिन्यात पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला ...
Honeymoon couple goes missing sikkim : हनिमूनसाठी कौशलेंद्र आणि अंकिता सिक्कीमला गेले होते. पण, पहिल्याच दिवशी त्यांच्यासोबत दुर्घटना घडली. दोन आठवडे उलटले तरीही त्यांच्याबद्दल काही कळू शकलेलं नाही. ...
गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे. ...
कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता. ...