गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे. ...
कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता. ...
Ram Darbar in the Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गतवर्षी करण्यात आली होती. त्यानंतर आज राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या राम दरबाराची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच राम मंदिरात स्थापन करण्या ...