दहा दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देताना व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. ...
विद्यापीठांमधून रोजगारक्षम शिक्षण दिले जात नसल्याची उद्योगधुरिणांची जुनीच तक्रार आहे. सखोल व समग्र ज्ञानाऐवजी विद्यापीठे संशोधनावर अवास्तव भर देतात. ...
जाखोरी येथे बुधवारी (दि.१) कृषिदिनानिमित्त कृषी दिंडी व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...
येत्या तीन दिवसात अहमदनगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे सहयोगी प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी शुक्रवारी (२६ जून) ‘लोकमत'शी बोलताना सांगितले. ...