लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

देशासमोरील आव्हाने पेलणे हेच व्हीजन : डॉ. सुधीर मेश्राम - Marathi News | The crux of the country is to meet the challenges ahead: Dr. Sudhir Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशासमोरील आव्हाने पेलणे हेच व्हीजन : डॉ. सुधीर मेश्राम

यापुढे भारताला २१ व्या शतकाचे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, शेतकरीकेंद्रित शेती, कौशल्य व संस्कारक्षमकेंद्रित युवक सक्षमीकरण, रिटेल बिझनेसकेंद्रित भारतीय अर्थव्यवस्था, मानवकेंद्रित सहयोगी समाज निर्मिती, हीच माझ्या पुढील आयुष्याची पंचस ...

नागपूर विद्यापीठ :आजपासून ‘पेट’चे दुहेरी आव्हान - Marathi News | Nagpur University: A double challenge of 'Pet' from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ :आजपासून ‘पेट’चे दुहेरी आव्हान

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. ...

आंबेडकरी समाजातील विद्वानांमध्ये गतिशून्यता निर्माण झाली : पूरणचंद्र मेश्राम - Marathi News | Stagnantness was created among the scholars of Ambedkarite community: Puranachandra Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकरी समाजातील विद्वानांमध्ये गतिशून्यता निर्माण झाली : पूरणचंद्र मेश्राम

गेल्या काही वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या  विद्वानांचे कार्य हे सहा. प्राध्यापकाची नोकरी मिळण्यापुरते मर्यादित झाले आहे. विद्यापीठात पीएचडीनंतर रिसर्च प्रोजेक्टचा अर्ज करणाऱ्या  आंबेडकरी विद्वानांची संख्या केवळ एक टक्का आहे. त्यामुळे समाजातील विद्वा ...

समाजात वाचन संस्‍कृती रुजविण्याची गरज, कुलगुरू इ. वायुनंदन यांचे प्रतिपादन - Marathi News | The need to cultivate reading culture in society, Vice Chancellor etc. Weakness in the development of WayanandanThe presentation on the inauguration of the National Workshop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजात वाचन संस्‍कृती रुजविण्याची गरज, कुलगुरू इ. वायुनंदन यांचे प्रतिपादन

ग्रंथ किंवा पुस्‍तके माणूस घडविण्‍याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्‍कृत, प्रगल्‍भ होतात. देश भौतिकदृष्‍टया कितीही विकसित असला तरी तो सांस्‍कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून किती विकसित आहे, हे महत्त्वाचे मानले जाते. त्‍यामुळे ग्रंथ चळवळ तसेच वाच ...

७३, ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव, २० जानेवारीला अमरावती विद्यापीठात आयोजन - Marathi News | 73, 74th Amendment Silver jubilee, Amravati University on 20th January | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :७३, ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव, २० जानेवारीला अमरावती विद्यापीठात आयोजन

पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावर ...

आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ, अमरावती विद्यापीठाचा निर्णय - Marathi News | now Convergent ceremony will be held at the college level | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ, अमरावती विद्यापीठाचा निर्णय

विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे. ...

नागपुरातील कृषी विद्यापीठाची जमीन कधी घेणार मोकळा श्वास ? - Marathi News | When Nagpur Agricultural University's land to take open breathe ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कृषी विद्यापीठाची जमीन कधी घेणार मोकळा श्वास ?

कृषी संशोधनाचे कार्य सुरू असणाऱ्या  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा श्वास अनेक वर्षांपासून कोंडला आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या  कृषी महाविद्यालयाच्या तब्बल २६ हेक्टरहून अधिक जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. यासंदर्भात थोडेथोडके नव्हे त ...

कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र - Marathi News | Kolhapur: The concept of the modernization of conceptual literature: Ashok Chausalkar; Seminar in Shahaji College | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र

समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी श ...